ताजे अभिप्राय

  1. सुकृतजी आपल्या देशात स्वातंत्यप्राप्तिपासून मुस्लिम धार्जिणे सरकार पहिली जवळ जवळ साडेतीन दशकं निर्विवाद बहूमताने सत्तेवर होते. त्या काळात त्या सरकारने आपल्या राज्यघटनेत…

  2. प्रो.विनायकराव, आजूनही आपल्या देशातिल बहुतांश मतदार या बाबतीत सक्षम झालेले नाहीत. खूपसे निरक्षर आहेत. त्यामुळेच मतदान पत्रिकेवर/ ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या पक्षाचे चिंन्ह…

  3. डॉ. सुनिलजी आपण या लेखात शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी विद्यमान सरकार करत असलेल्या उपाययोजनांसंबंधात माहिती प्रस्तुत केली आहे. खरे तर स्वातंत्र्यप्राप्ती पासून…

  4. शिवजीराव पटलेवाडगुरुजी आपण अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे; या बद्दल आपणास शतशः धन्यवाद! मी तर असेच म्हणेन की, आपल्यासारख्या संवेदनशील शिक्षकांमुळेच…

  5. योगेंद्रजी आपण आपल्या लेखात बेरोजगारी हटवण्यासाठी चांगले चित्र रंगवले आहे. आपण विद्यमान सरकारच्या विरोधात लिहीत असलेले अनेक लेख मी वाचले आहेत. पण…

  6. बाळासाहेब, आपण या लेखात मतदारांसंबंधी आणि राजकीय नेत्यांसौबौधीचे मुद्दे योग्यच आहेत. आपल्या देशात नगरक्षरतेचे प्रमाण खूपच जास्त आहे, आणि त्यामुळेच मतपत्रिकेवर आणि…

  7. देशपांडेजी आपण या लेखात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विविध संकल्पनांसंबंधात फक्त मुद्दे मांडले आहेत. त्यांचे विश्लेषण केलेले नाही. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने…

  8. गुहाजी, आपण मोदीजिंनी हिंदूराष्ट्र निर्मिती करण्यास सुरवात केली आहे असे विधान केले आहे. पण ते बरोबर नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे मोदीजिंना देशाचा…

  9. बंडगर साहेब आपण उल्लेख केलेल्या धर्मभेद, जातीभेदाला खतपाणी नेहरुंनी घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी आरक्षणाची मुदत फक्त दहा वर्षांची ठेवली होती.…

  10. रामचंद्र गुहाजी, आपला प्रदीर्घ लेख वाचून खात्री पटली की आजकाल स्वतःला बुध्दजीवी म्हणवणारे लोक मोदीजिंना दोष देत विपक्षियांचीच भलामण करत असतात. आपण…